Uddhav Thackeray Mobile Phone Number,
Uddhav Thackeray Mobile Number उद्धव ठाकरे यांचा फोन नंबर -
उद्धव ठाकरे यांचा फोन नंबर
उद्धव ठाकरे यांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य आहेत ज्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं.
uddhav thackeray contact number
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसह महाराष्ट्रात शिवसेनेचे 20 वर्षांचे वनवास संपले आहेत. सर्वोच्च पदासाठी शिवसेनेचे शेवटचे सदस्य 1999 मध्ये नारायण राणे होते. 1995 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले मनोहर जोशी हे शिवसेनेतील पहिले व्यक्ती होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोबाईल फोनवरूनच आपण संपर्क साधू शकता. त्यांच्या कार्यालयाचा क्रमांकही खाली नमूद केलेला आहे,
उद्धव साहेब ठाकरे फोन नंबर -
022-22025151 / 022-22025222
हे सुद्धा वाचा -
राज ठाकरे यांचा फोन नंबर
वर्षा गायकवाड यांचा फोन नंबर
उद्धव साहेब ठाकरे WhatsApp Number Not Available
उद्धवसाहेब ठाकरे Email Account - sahabhag.maharashtra@gov.in
उद्धवसाहेब ठाकरे Helpline Number - 1800-120-8040
हा क्रमांक महाराष्ट्र सीएम ऑफिस विभागाचा आहे, जर तुम्ही सीएम कार्यालयात संपर्क साधला तर तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाची माहिती नक्कीच मिळेल. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोणताही व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर सुरू केलेला नाही, जर ते महाराष्ट्रातील लोकांना नवीन व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबर जारी करतील तर तुम्हाला त्याची माहिती नक्कीच इथे मिळेल.
माननीय मुख्यमंत्री साहेब मि चक्रधर महादेव घनमोडे माडंवा ता बाळापूर जि अकोला वय 36 वर्ष मला मधूमेह आजार आहे तरि मि को व्याक्सिन 2महीने झाले घेन्याचा प्रयत्न करून राहिलो तरि माझे वय कमि असल्याने मला कोरोना लस मिळत नाही माझा सारख्या कमि वयाच्या आजारी तरुणांचा कोरोना लस देन्यास प्राधान्य द्यावे हि विनंती
ردحذفTeen tagada kaam bigada
ردحذفSaheb krushi electric connection dyala sanga june asun dile nahi navinla pan paise barle loan karun vihir kadle kolhapur gadhinglaj hasurchampu kalkalichi vinanti load nahi karan sangtat ete lax det nahi phone karun sanga please
ردحذفनमस्कार सर खेड रिंग रोड प्रकरण याबाबत सर्वतोपरी विचार करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनेक दिवस झाले चाललेल्या संघर्षाला हातात काही मिळताना दिसत नाही आणि ते दुःख बघवत नाही या दृष्टिकोनातूनच आपणास विनंती करू इच्छितो बरेच दिवस झाले जे पाहतो ते धक्कादायक वाटायला लागलं त्या बाबीचा निष्कर्ष निघावा एवढीच इच्छा.काळ्या मातीतील शेतकरी त्या बाबत आपण सर्वतोपरी वैचारीक दृष्टीकोनातूनच मार्ग निघावा.
ردحذفइंडिया नाॅऊ 24 ब्युरोचिप विठ्ठल शिंदे
जय महाराष्ट्र साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे कृपया मला दोन मिनिटे द्यावे हि नम्र विनंती
ردحذفSaheb azyachAr hot ahe o saheb 😭😭
حذفनमस्कार sir ,माझी पत्नी june 2018 रिटायर झाल्या 2016पासुन सातावा आयोग सुरु झाला,जानेवारी 2016 ते जुनं 2018 असे 30 महिन्याचा फरक जवळ जवळ 3लाख झाला,ही रक्कम आम्हाला 5 हाप्त्यमधे द्यायचे ठरले,आता पर्यत फक्त 50हाजर रुपये मिळाले,बाकी रक्कम हाप्त्यमधे न देता एक रकमी मिळावी.माझी शाळा RFNaike विध्यालय कोपर खेरने आहे.माझे नाव सरिता लक्ष्मण पाटील.कृपया आपण लक्ष घालावे
ردحذفgood afternoon sir...Rrc 2018 group d me mera medical tk ho gya aur abhi tk job nhi mila ... office gye to pta chla ke documents wrong h ...sir aap he btao agr wrong tha to document varification ku hoya ....so aab aap he mere help kr skte ..pls sir mughe job chiye ...m bhot mehnt ke the job ke liye ..ab m kya kro aap he ak shra ho pls sir help me
ردحذفआमचे कर्ज कधी माफ होतील कास्तकार कुठी एवढे कर्ज भरतील म्हणून तुम्ही या कदे लक्ष द्या...🙏🙏
ردحذفउद्धवजी मी ९१ ते ९६ उपविभाग प्रमुख होतो या काळात संघटनेच्या लोकोपयोगी कामात एक प्रकारचा जोष होता पण सध्या पदाधिकारी फक्त स्वतःच्या फायद्यासाठीकाम करतात संघटनेसाठी नाही हे खेदाने म्हणावे लागते
ردحذفआमची संघटना आज सत्तेत आहे मा उद्धवजी आज मुख्यमंत्री आहेत साहेब
आज माजी निष्ठावंत पदाधिकारी शिवसैनिकांना आपण साद घातली
तर आम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता
महापालिका निवडणुकीत आपल्या सेवेस
उपस्थित राहू ही खात्री असू द्या
(माजी उपविभाग प्रमुख) डॉ साखरदांडे
मा. ना. श्री. उध्दव जी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
ردحذفयांचे सेवेशी महोदय, तत्कालीन युती शासनाचे मुख्य मंत्री श्री. देवेंद्र फडणवीसांनी दि. ८/3/२०१९ला महसूल वन विभागाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे या अधिसूचना व्दारे महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग २प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १मध्ये रुपांतरित करणे नियम २०१९अशीअधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. परंतु अधिसूचना चे कार्य काल३वर्षाचे होते त्यानुसार या काळात १५%रक्कम शासना कडे जमा करायचे होते परंतु या अधिसूचना चा दि. ८/३/२२ला१५%रक्कम कालावधी संपला आहे अधिसूचना प्रसिद्ध झाल्या पासून करोना सुरू झाला होता त्यामुळे शासकीय कार्यालये पुर्ण काळ सुरू नव्हते त्यामुळे लोकांना याचा फायदा झाला नाही म्हणून आपणास विनंती करण्यात येती की या अधिसूचनेचा कार्य काळ पून्हा ३वर्षा साठी वाढल्या जावे. जेने करून राज्य तिला नागरिकांना फायदा घेता येईल. त्याच प्रमाणे प्रमाणे अनेक गृह निर्माण संस्था स्थापन झाल्या पासून २ वर्षा आत बांधकाम सुरू करणे आवश्यक होते परंतु लोकांना समोर अनेक समस्या असतांना ठराविक काळात बांधकाम सुरू करणे शक्य झाले नाही म्हणून आपणास विनंती करण्यात करण्यात येते की नवीन अधिसूचना व्दारे येत्या नविन जुन्या गृह निर्माण संस्थाना येत्या ३ वर्षात बांधकाम पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्यात यावी. आपला विश्वासू ओमप्रकाश शर्मा पत्रकार मंगरूळपीर जि वाशीम
मला तुम्हाला बोलायचं आहे
ردحذفإرسال تعليق